Skip to main content

Posts

सुविचार

🙏🌸🙏 *अचानक एका वळणावर सुख आणि दुखाःची भेट झाली*...... *दुखाःने सुखाला म्हटले--तू किती भाग्यवान आहेस, लोक तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात*. *सुखाने हसून म्हटले--भाग्यवान मी ना...
Recent posts

सुविचार

रामकृष्णहरि का म्हणतात.?? छान उत्तर मिळाले :- आयुष्यात सूखी आणि समृद्ध होण्यासाठी 'रामाचा आचार',, 'कृष्णाचा विचार' आणि 'हरिचा उच्चार' फार गरजेच आहे.. ⛳😊👍⛳ .....बोला🎤🔊🔊        *🙏राम...

Good night

*रात्रीच्या जेवणा बरोबर  माझ्या गोड दोन ओळी* :-    " आयुष्यात जास्त सुख मिळाले "               "तर वळून बघा",          "मी तुमच्या मागे असेन"     "पण दुखामध्ये वळून बघु नका"       "कारण ...

विनोद

एकदा बायको 'एनिमल प्लेनेट'  चैनल पाहत होती. मध्येच ती तिच्या नवऱ्याला गमतीने म्हणाली, "अहो, ऐकलात का....! जरा बातमी बघा.... एक बैल एका वर्षात सुमारे हजार वेळा गाईवर चढतो. आणि तुमचं दोनशे पण होत नाही....! नवरा म्हणाला, अगं प्रिये, ते चैनल जरा नीट बघ. बैल हजारवेळा चढतो, पण प्रत्येक वेळी गाय वेगळी असते.....! बायकोने तो टिव्ही च विकला...... 🤑😜😛😛😁😁😝😝 आत्ता बोला जूना

विचार

💧💧🙏🙏💧💧 *तुमच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल, तर तो आशीर्वाद समजा*       *तुमची कुणी स्तुती करत असेल, तर ती प्रेरणा समजा*           *तुमच्यावर कोणी खोटेनाटे आरोप करत असेल, तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा*        *तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले, तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा*        *अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल, तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा*     *उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल, तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा*             *तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा*.. .. ⚜  *स्वामी विवेकानंद* ⚜

: विचार

💧💧🙏🙏💧💧 *तुमच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल, तर तो आशीर्वाद समजा*       *तुमची कुणी स्तुती करत असेल, तर ती प्रेरणा समजा*           *तुमच्यावर कोणी खोटेनाटे आरोप करत असेल, तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा*        *तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले, तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा*        *अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल, तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा*     *उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल, तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा*             *तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा*.. .. ⚜  *स्वामी विवेकानंद* ⚜